बीड

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक

काय आहे प्रकरण
अन्वय नाईक यांनी रिपब्लिकन tv चॅनल च्या स्टुडीओ च्या इंटेरियर डिझाईन चे काम केले ,
यासाठी 5 कोटी 40 लाख एवढे बिल अर्णव गोस्वामी यांच्याकडून घेणे होते , परंतु वारंवार बिल मागूनही अर्णव गोस्वामी यांच्याकडून बिल दिले जात नव्हते त्यामुळे मानसिक तणावाखाली अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती , तसेच त्यांच्या आईने देखील आत्महत्या केली आहे ,
या घटनेसंदर्भात अन्वय नाईक यांच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून रायगड पोलिसांकडून कलम 306 अन्वये कारवाई करण्यात आली आहे