महाराष्ट्र

राज्यात कोरोनमुक्त रुग्णांची संख्या वाढली;मात्र नवं रुग्णांचा आकडा वाढताच

दि.२४ जून :- राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत कालच घसरण झाल्याची माहिती मिळाली. आणि अवघ्या पुढील 24 तासांत महाराष्ट्रात नवं कोरोना रुग्णांचा आकडा वाढला.आज राज्यात नवे 3890 रुग्ण दाखल झाले. पण त्याच वेळी बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढल्यामुळे दिलासा मिळाला आहे. तरी महाराष्ट्राचा कोविड मृत्यूदर देशाच्या तुलनेत अजूनही जास्तच आहे.गेल्या 48 तासांत 72 तर आधीच्या काही दिवसांतले मिळून 136 असे 208 कोरोना मृत्यू आज राज्यात नोंदले गेले.
काळजी घ्या…गर्दी टाळा…,मास्क वापरा…प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा!