News

सरकारने सोयाबीन बियाणाचे भाव, वाढ करून कोरोना संकटात शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळले ?

सरकारने सोयाबीन बियाणाचे भाव, वाढ करून कोरोना संकटात शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळले ?भाजपा राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी

अंबाजोगाई ( प्रतिनिधी )    महाराष्ट्रात कोरोना सारख्या भयानक संकटात शेतकरी भरडला असून आर्थिक संकटात सापडला आहे , अस असतांना खरिपाच्या हंगाम सुरू होण्या अगोदरच सरकारने सोयाबीन बियाणात 360 रुपयाची भरमसाठ वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळल्याचा प्रकार असून शेतकऱ्यात तिव्र संताप व्यकत होत आहे , किमान संकटाची तिव्रता लक्षात घेवून सोयाबीन बियाणाच्या किमती वाढवू नये अशी मागणी भाजपाचे राज्य प्रवकते राम कुलकर्णी यांनी केली आहे ,        प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की की यंदा तोरणासारख्या संकटाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील शेतकरी we’re नेस्तनाबूत केला आहे फार मोठ्या आर्थिक संकटात शेतकरी सापडला असून एक दमडी त्याच्याजवळ सध्या खर्च करण्यासाठी नाही खरिपाचा हंगाम तोंडावर आलेला असताना बी-बियाणे घेण्यासाठी फार मोठे आव्हान शेतकऱ्यांच्या समोर आहे मात्र या साऱ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या महाबीज मंडळाने यंदा सोयाबीन पीक विज्ञानाच्या बॅगमध्ये जवळपास तीनशे साठ रुपयाची वाढ केल्याची माहिती मिळत आहे राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकाचे उत्पादन शेतकरी घेतात मात्र अशाप्रकारे केलेली भरमसाठ वाढ म्हणजे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे ,? खरंतर सरकारने संकटाची तीव्रता पाहता यंदा शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरण्यासाठी बी बियाण्याचा मोफत पुरवठा करायला हवा होता? मात्र याउलट सोयाबीन बियाण्याच्या किमती कमी करण्यापेक्षा वाढ करून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकला आहे एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या या साठी एक रुपया आर्थिक पॅकेज देत नाही आणि दुसरीकडे अशाप्रकारे बियाणेच बियाणाच्या किंमती वाढून पुन्हा शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकत आहे राज्य सरकारने सोयाबीन अभियानाच्या किमती वाढल्यामुळे शेतकरी बांधव आत संताप व्यक्त होत असून प्रचंड नाराजी पसरली आहे प्रत्यक्ष खरिपाच्या पेरण्या चालू होण्यापूर्वी सरकारने तात्काळ या प्रश्नावर लक्ष घालावे व वाढ केलेली रद्द करावी अशा प्रकारची मागणी भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे दरम्यान यंदा पाऊस काळ चांगला असल्याची खात्री हवामान खात्याने दिली आहे हे खरिपाच्या हंगामात अभियानाचा तुटवडा कमी होतो म्हणून शेतकरी अगोदरच सोयाबीन बियाणे खरेदी करतात मात्र सरकारने अशाप्रकारे एक नवीन आयडिया शेतकऱ्यांच्या माथी मारले असून तात्काळ भाव कमी करावी अशी मागणी कुलकर्णी यांनी केली